अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना ६८९ कोटींची मदत; शासनाचा मोठा निर्णय
नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने संवेदनशील पाऊल उचलले आहे. जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत या जिल्ह्यांमध्ये झालेल्या…
